Posts

वृक्षवल्ली अॅग्रो टुरिझम School Package

Image
                      वृक्षवल्ली अॅग्रो टुरिझम                                                                                                                   कोकण म्हणजे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार हक्काने त्यांना बोलावणार डेस्टिनेशन. कोकणची वृक्षवल्ली व निसर्ग यांच्या प्रेमात पर्यटक असतात... विविध प्रकारचे प्राणी येथे पाहायला मिळतात.तसेच आपला  राष्ट्रीय पक्षी मोर देखील येथे पहायला मिळतो.त्याचबरोबर राजहंस,बदक,ससा,पोपट,कोंबडी,गिनीगोल कोंबडी व इतर प्राणी व पक्षी पाहण्यास मिळतात. शहरात बघायला नाही मिळणार असे प्राणी-पक्षी वृक्षवल्लीमध्ये मुलांना बघायला मिळतात.                 ...

Shalechi sahal Vrukshavalli

भाजी उत्पादक शेतकऱ्यांना पॉलिटनेल’ची साथ

कोबीवर्गीय पिकांचे बी बारीक असल्याने गादीवाफ्यावर काळजीपूर्वक रोपे तयार करून रोपांची लागवड करावी लागते. संकरित वाणाचे बियाणे खूपच महाग असल्याने निरोगी रोपे तयार करून कमी बियाण्यात अधिक क्षेत्रावर लागवड करणे आवश्यक आहे. बाहेरील हवामानापासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी नियंत्रित वातावरणात रोपे तयार केल्यास अधिक फायदा होतो. यासाठी पॉलिटनेलचा उपयोग रोपे तयार करण्यासाठी फायदेशीर ठरतो. पॉलिटनेलद्वारे हरितगृहातील पिकांना मिळणारे सर्व फायदे व संरक्षण सर्वसामान्य शेतकऱ्यास रोपवाटिका तयार करण्यासाठी कमी किमतीत मिळतात. यामध्ये लोखंडी सांगाडा, पॉलिफिल्म (उष्णतेपासून बचाव करणारा प्लास्टिकचा कागद) आणि शेडनेट या तीन प्रमुख घटकांचा उपयोग करण्यात येतो. यामुळे रोपवाटिकेचा हवामानातील हानीकारक बदलापासून बचाव करणे शक्य होते. निरोगी, खात्रीशीर अशी भाजीपाला रोपवाटिका अत्यंत कमी क्षेत्रावर व कमी खर्चात तयार होते. पॉलिटनेल उभारणीत लोखंडी सांगाडा, पॉलिफिल्म आणि शेडनेट या तीन घटकांचा खालीलप्रमाणे वापर करण्यात येतो. पॉलिफिल्म – पॉलिटनेलसाठी एकपदरी २०० दशलक्षांश मीटर जाडीच्या अतिनील किरण प्र...

भारतीय शेतकऱ्यांचे कृषिविषयक  अधिकार

पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१ यांचे संरक्षण करण्यासाठी पीक वाण व शेतकऱ्यांचे अधिकार कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. भारत हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याला पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१नुसार कायदेशीर मान्यता मिळाली आहे. भारत हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याला पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१नुसार कायदेशीर मान्यता मिळाली आहे. शेतीचा विकास अधिक वेगाने होण्यासाठी तसेच पिकांचे नवीन वाण विकसित करण्यासाठी शेतकरी, तसेच पिकांचे नवीन वाण विकसित करणारे शास्त्रज्ञ यांच्या अधिकारांचे जतन करणे आवश्यक आहे. या माध्यमातून बी-बियाणे तयार करणारे उद्योजक व त्यांचे उद्योग यांचा विकास होण्यास मदत होईल, तसेच शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासदेखील मदत होईल. पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१ यांचे संरक्षण करण्यासाठी पीक वाण व शेतकऱ्यांचे अधिकार कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक वाणांची नोंदणी करण्याचा अधिकार या कायद्यांतर्गत शेतकरी त्यांच्या पारंपरिक वाणांची नोंदणी करू शकतात. वाणाची नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याला त्या...

आजच्या स्त्रीचे  जीवन

निबंध म्हटले  कि  बंधन नसलेले लेखन पण तरी सुद्धा एखाद्या विषयावर लिहायचे झाले तर मुद्देसूद  तर्कशुद्ध आणि शैलीदार लिहिणे असलेच पाहिजे. पद्धतशीर सराव देखील लागतो. विषय...

Vrukshavalli Agro Tourism Chiplun

Image
‌Vrukshavalli Agro Tourism Chiplun $Tariff plan$ *Deluxe Rooms: (2 persons).............2500rs *Extra persons: Per head..................500rs *Television *Air-condition *storage *Time: 10 Am To 10 Am.. *4 persons Allowed in one Room. *breakfast & tea (Limited Menu).... Free *Dormitory: (10 persons)..............7000rs *Extra persons: Per head...............500rs *10 am to 10 am. *Television *Air-condition *storage *breakfast & tea (Limited Menu).....Free *Facilities* *Entry Fee:Per head........................ 50rs *Rain Dance with music:Per head...100rs     (1 hour) *Waterfall pool: Per head.........100rs(1Hour) *Train Round:Per head...........   50rs *Children park:...........................Free *Different types of Animals *billiards:...................................upcoming  *Free wifi...................................upcoming *conference hall:.......................upcoming Address: Vrukshavalli agro tourism resort, At...

सुधारणेची भाषा सोडून सोयीच्या मागेच फरफटत जाण्याची वेळ सरकारवर येईल, याचे पूर्वचिन्ह म्हणजे इंधनदरांतील सवलत..

Image
प्रथम सोयीच्या अंगाने केलेला सुधारणांचा विचार. पेट्रोल आणि इंधनावरील अबकारी करात प्रति लिटर २ रु. इतकी कपात केंद्राने जाहीर केली. यामुळे पेट्रोल, डिझेल आदींचे भाव कमी होण्यास मदत होईल. परंतु अशा वेळी जनतेसाठी या इंधनांचे दर कमी होणार म्हणून आनंद मानावयाचा की प्रत्यक्षात एका सुधारणेस तिलांजली देण्याची सुरुवात झाली, म्हणून चिंता व्यक्त करायची हा प्रश्न आहे. याचे कारण गतसप्ताहात या इंधनावरील अबकारी दराचे समर्थन करताना केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी ही अबकारी करवाढ ही किती मोठी आर्थिक सुधारणा आहे, याची आपणास जाणीव करून दिली होती. ही अशी करवाढ केल्यामुळे या इंधनावरील अनुदानांची प्रथा बंद होणार असून आर्थिक सुधारणावाद्यांनी तिचे समर्थन करायला हवे, अशी भूमिका सरकारची होती आणि तिला अनेक सरकारी समर्थकांचा पाठिंबा होता. निखळ सुधारणावादी भूमिका म्हणून ही मांडणी योग्यच. याचे कारण असे केल्याने खनिज तेलाच्या किमती या बाजारपेठेशी थेट बांधल्या जाणार होत्या आणि त्यात कृत्रिम चढउतार करण्याची गरज कमी होणार होती. याआधीच्या सरकारने खनिज तेलाचे भाव शिगेला गेलेले असताना ते कृत्रिमरीत्या कमी ठेवले...