Posts

Showing posts from October, 2017

भाजी उत्पादक शेतकऱ्यांना पॉलिटनेल’ची साथ

कोबीवर्गीय पिकांचे बी बारीक असल्याने गादीवाफ्यावर काळजीपूर्वक रोपे तयार करून रोपांची लागवड करावी लागते. संकरित वाणाचे बियाणे खूपच महाग असल्याने निरोगी रोपे तयार करून कमी बियाण्यात अधिक क्षेत्रावर लागवड करणे आवश्यक आहे. बाहेरील हवामानापासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी नियंत्रित वातावरणात रोपे तयार केल्यास अधिक फायदा होतो. यासाठी पॉलिटनेलचा उपयोग रोपे तयार करण्यासाठी फायदेशीर ठरतो. पॉलिटनेलद्वारे हरितगृहातील पिकांना मिळणारे सर्व फायदे व संरक्षण सर्वसामान्य शेतकऱ्यास रोपवाटिका तयार करण्यासाठी कमी किमतीत मिळतात. यामध्ये लोखंडी सांगाडा, पॉलिफिल्म (उष्णतेपासून बचाव करणारा प्लास्टिकचा कागद) आणि शेडनेट या तीन प्रमुख घटकांचा उपयोग करण्यात येतो. यामुळे रोपवाटिकेचा हवामानातील हानीकारक बदलापासून बचाव करणे शक्य होते. निरोगी, खात्रीशीर अशी भाजीपाला रोपवाटिका अत्यंत कमी क्षेत्रावर व कमी खर्चात तयार होते. पॉलिटनेल उभारणीत लोखंडी सांगाडा, पॉलिफिल्म आणि शेडनेट या तीन घटकांचा खालीलप्रमाणे वापर करण्यात येतो. पॉलिफिल्म – पॉलिटनेलसाठी एकपदरी २०० दशलक्षांश मीटर जाडीच्या अतिनील किरण प्र...

भारतीय शेतकऱ्यांचे कृषिविषयक  अधिकार

पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१ यांचे संरक्षण करण्यासाठी पीक वाण व शेतकऱ्यांचे अधिकार कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. भारत हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याला पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१नुसार कायदेशीर मान्यता मिळाली आहे. भारत हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याला पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१नुसार कायदेशीर मान्यता मिळाली आहे. शेतीचा विकास अधिक वेगाने होण्यासाठी तसेच पिकांचे नवीन वाण विकसित करण्यासाठी शेतकरी, तसेच पिकांचे नवीन वाण विकसित करणारे शास्त्रज्ञ यांच्या अधिकारांचे जतन करणे आवश्यक आहे. या माध्यमातून बी-बियाणे तयार करणारे उद्योजक व त्यांचे उद्योग यांचा विकास होण्यास मदत होईल, तसेच शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासदेखील मदत होईल. पीक वाण व शेतकरी अधिकार कायदा २००१ यांचे संरक्षण करण्यासाठी पीक वाण व शेतकऱ्यांचे अधिकार कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक वाणांची नोंदणी करण्याचा अधिकार या कायद्यांतर्गत शेतकरी त्यांच्या पारंपरिक वाणांची नोंदणी करू शकतात. वाणाची नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याला त्या...

आजच्या स्त्रीचे  जीवन

निबंध म्हटले  कि  बंधन नसलेले लेखन पण तरी सुद्धा एखाद्या विषयावर लिहायचे झाले तर मुद्देसूद  तर्कशुद्ध आणि शैलीदार लिहिणे असलेच पाहिजे. पद्धतशीर सराव देखील लागतो. विषय...

Vrukshavalli Agro Tourism Chiplun

Image
‌Vrukshavalli Agro Tourism Chiplun $Tariff plan$ *Deluxe Rooms: (2 persons).............2500rs *Extra persons: Per head..................500rs *Television *Air-condition *storage *Time: 10 Am To 10 Am.. *4 persons Allowed in one Room. *breakfast & tea (Limited Menu).... Free *Dormitory: (10 persons)..............7000rs *Extra persons: Per head...............500rs *10 am to 10 am. *Television *Air-condition *storage *breakfast & tea (Limited Menu).....Free *Facilities* *Entry Fee:Per head........................ 50rs *Rain Dance with music:Per head...100rs     (1 hour) *Waterfall pool: Per head.........100rs(1Hour) *Train Round:Per head...........   50rs *Children park:...........................Free *Different types of Animals *billiards:...................................upcoming  *Free wifi...................................upcoming *conference hall:.......................upcoming Address: Vrukshavalli agro tourism resort, At...

सुधारणेची भाषा सोडून सोयीच्या मागेच फरफटत जाण्याची वेळ सरकारवर येईल, याचे पूर्वचिन्ह म्हणजे इंधनदरांतील सवलत..

Image
प्रथम सोयीच्या अंगाने केलेला सुधारणांचा विचार. पेट्रोल आणि इंधनावरील अबकारी करात प्रति लिटर २ रु. इतकी कपात केंद्राने जाहीर केली. यामुळे पेट्रोल, डिझेल आदींचे भाव कमी होण्यास मदत होईल. परंतु अशा वेळी जनतेसाठी या इंधनांचे दर कमी होणार म्हणून आनंद मानावयाचा की प्रत्यक्षात एका सुधारणेस तिलांजली देण्याची सुरुवात झाली, म्हणून चिंता व्यक्त करायची हा प्रश्न आहे. याचे कारण गतसप्ताहात या इंधनावरील अबकारी दराचे समर्थन करताना केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी ही अबकारी करवाढ ही किती मोठी आर्थिक सुधारणा आहे, याची आपणास जाणीव करून दिली होती. ही अशी करवाढ केल्यामुळे या इंधनावरील अनुदानांची प्रथा बंद होणार असून आर्थिक सुधारणावाद्यांनी तिचे समर्थन करायला हवे, अशी भूमिका सरकारची होती आणि तिला अनेक सरकारी समर्थकांचा पाठिंबा होता. निखळ सुधारणावादी भूमिका म्हणून ही मांडणी योग्यच. याचे कारण असे केल्याने खनिज तेलाच्या किमती या बाजारपेठेशी थेट बांधल्या जाणार होत्या आणि त्यात कृत्रिम चढउतार करण्याची गरज कमी होणार होती. याआधीच्या सरकारने खनिज तेलाचे भाव शिगेला गेलेले असताना ते कृत्रिमरीत्या कमी ठेवले...

निलेश प्रथमतः ‘विळखा’

निलेश प्रथमतः ‘विळखा’ दिग्दर्शक म्हणून सुरुवात कशी झाली? धन्यवाद  हर्षद . लहानपणापासून फिल्म आणि चित्रपट याची खूप आवड होतीच पण या क्षेत्राची इतकी माहिती नव्हती. त्यासाठी २००८ ला आम्ही ‘वळणावरती’ या लघुपटाची निर्मिती केली. पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये संजय खापरे सारखे अनुभवी कलाकार आम्हाला लाभले. तो लघुपट करताना आलेला अनुभव खूप काही देऊन गेला. आपण एखादा चित्रपट पाहतो आवडला नाही तर नाव ठेवून मोकळे होतो पण प्रत्येक कलाकृती मागे किती लोकांचे कष्ट असतात, त्यामागे किती मेहेनत असते याचा प्रत्यय आला. त्यानंतर आत्तापर्यंत आलेल्या सर्व चांगल्या वाईट सिनेमातल्या फक्त चांगल्या आणि शिकण्यासारख्या गोष्टी बघतो आणि लक्षात ठेवतो. ‘वळणावरती’ मध्ये कथा हा माझी आणि माझ्या सहकार्यांची होती दिग्दर्शक आमचे मित्र होते. त्यावेळी एक नवीन टीम तयार झाली ज्याची आज चित्रपट बनवताना सर्वात मोठी गरज असते. तुमच्याकडे चांगली टीम असेल तर तुमचे काम सोपे होते. २०१२ रोजी आम्ही वननेस फिल्म्स या नावाने प्रॉडक्शन सुरू केले आणि ‘भ्रम’ नावाचा पहिला लघुपट केला. दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिला लघुपट. त्यात माझा शाळेतला मित्...

फँड्री - ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट

'फँड्री' हे कथानक जातिव्यवस्था, दारिद्रय आणि त्यात अडखळलेली व्याकुळ प्रेमकथेची वास्तविकता आहे.  नुसतीच भावनिकता, भडक दृश्ये आणि कृत्रिम संवाद कुठेच नसून अस्सल बोलीभाषेतून थेट विषयालाच हात घातला आहे. इतर चित्रपटासारखे आंबट (पानचट) कथानक नसल्याने तो सामान्य बुद्धीला सहज समजणारच नाही. याचा विषयच असामान्य असल्याने थिल्लर टाळक्याच्या सामान्य डोक्यांनी एकांतात हा चित्रपट पहावा . नुसत्या टाळ्या आणि शिट्या वाजवण्यापलीकडे समाजाचे दाहक कथानक समजण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नुसत्या प्रेमकथा आपण भरपूर पाहिल्या पण विज्ञानवादी युगात झेप घेणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यात अश्याच ज्वलंत प्रेमकथेची राखरांगोळी होणारी दांभिकता या कथानकात दिसते. बहुजनांच्या पोरांनी वरच्या जातीतील पोरीसोबत प्रेम, लग्न करायचंच नसतं,  "बामनीन चिमणीला हात लावायचा नसतो, तिच्या सोबतच्या चिमण्या तिला आपल्या कळपात घेत नाहीत, तिला वाळीत टाकतात !"  या संवादावरून कट्टर धर्मांधता स्पष्ट होते. खरं तर याच विचारसरणीला लाथ घालण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे. 'फँड्री' हा शब्द नसून तमाम जातीव्यवस्...

चित्रपट: दमलेल्या बाबाची कहाणी

चित्रपट :  दमलेल्या बाबाची कहाणी   शैली :  ड्रामा निर्माते :  विशाल धनावडे, नितीन चव्हान दिग्दर्शक :  योगेश जाधव, नितीन चव्हान कलाकार :  संदीप खरे, किशोर कदम, संस्कृती बल्गुडे, अस्ताद काळे, दिप्ती भागवत, प्रवीन तरडे, ज्योती चांदेकर, किशोर चौगुले, भाग्यश्री देसाई, मुक्ता करंदिकर, मिलिंद शिंत्रे, श्रेया पासलकर प्रदर्शन दिनांक :  २४ जून जाभाऊ :  आपली मुग्धा आपल्याला... मला समजून घेईल कां गं ? की रागच करेल ती आपल्या बापाचा ? आई :  शांत व्हा, विचार नका करू आत्ता... खूप जीव आहे पोरीचा तुमच्यावर. गजाभाऊ :  खरंच ? मुग्धा :  माझे बाबा ना, जगातले सर्वात चांगले बाबा आहेत ! हे असं असतं बाप लेकीचं नातं. आई ही आई असते. पुढे जाता मैत्रीणही होते. पण बाबा ?? बापासाठी त्याची मुलगी कधी बाहुली असते. कधी परीराणी असते. कधी राजकन्या असते तर थोडी मोठी झाल्यावर ती मैत्रीणही असते. आणि म्हातारपणी ? म्हातारपणी मुलगी आपल्या बाबाची आईसुद्धा होते . असं हे गहिरं, वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं नातं. समाजातला प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या बाबतीत असाच हळवा, प्रेमळ...

‘शिवाजी लोटन पाटील’

Image
यंदाच्या राष्ट्रीय चित्रपटांवर छाप होती ती मराठी मुद्रांची. चार राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला ‘ धग ’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच गाजत असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली आहे. गावातल्या घाटावर प्रेतांवर उर्वरित अत्यंसंस्कार आणि सेवा करणार्‍या कुटुंबाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता शिवाजी लोटन पाटील या हुन्नरी दिग्दर्शकाने केवळ मराठीच नव्हे अमराठी प्रेक्षक, माध्यमं आणि चित्रपट सृष्टी या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘ शिवाजी लोटन पाटील ’ या नावाला आज एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. आपल्या ध्येयासाठी जळगाव जिल्ह्यातल्या मांदुर्णे या छोट्याश्या खेड्यातून मायानगरी मुबंईत दाखल झालेल्या शिवाजीचा स्ट्रगल खरोखरीच अंगावर काटा आणणारा आहे. कुठलही आर्थिक आणि शैक्षणिक पाठबळ नसताना केवळ चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणारा शिवाजी पाटील आज या क्षेत्रात स्ट्रगल करणार्‍या अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. लहाणपणापासूनच लिहिण्याची, वाचनाची आणि अभिनयाची आवड असणारा शिवाजी गावातील तमाशे आणि लग्नातील गाणी ऎकून ग...

Ayurveda

आयुर्वेद (Ayurveda) हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो. आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी (Dhanvantari) हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. औषधी डाळींब आयुर्वेदिक औषधे डाळींबात अनेक औषधी गुण आहेत. डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पि...

R.K. Builders and developers chiplun

Image
R.K. Builders and developers GHARKUL Farmhouse  project in Konkan is very unique kind of offering to those who wanted to fix up their roots in Konkan lands. Natural beauty of konkan and chirebandi wada have lured many persons . Every buddy wants to create their second home stay in lap of green surrounded nature. Farmhouse is a very good opts for budding investors and nature lovers. Luxurious home stay fulfils our physiological needs but at the same time our soul demands something more and that is peace. At RK you will gate both physiological and psychological satisfaction through your truly desired dreamed Farmhouse. R.K. Builders and Developers are  R eally  K inder for their buyers because they have unique buyers guide program. R.k. Farm House is the ideal place of peace Situated in rehel , Chiplun . Temptation of red clay, Konkan special Jambha stone made home and feel of rustic village tends to buyers invest in such projects. R. k . having 20+ years’ experience in L...

vrukshavalli

शहरी भागात बघायला न मिळनारे प्राणी,पक्षी,फळे,फुले या ठिकाणी बघण्याची संधी मिळते. लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी देखील आहेत. त्यामुळे संपुर्ण दिवस लहान मुलांना याचा आनंद घेता येतो. अॅस्ट्रोनाॅमिकल टेलीस्कोपने आपण अंतराळातील तारे व ग्रह बघू शकतो. हे एक वृक्षवल्लीचे वैशिष्ट्य आहे. लग्नासाठी व वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्र लॉन व स्टेजची सुविधा आहे. परशुराम,गुहागर,डेरवण,हेदवी तसेच इतर पर्यटनस्थळे या कृषी पर्यटनापासून काही अंतरावरवरच असल्याने पर्यटकांना सोयीचे ठरते. विसाव्याचे शांत ठिकाण म्हणून देखील पर्यटकांनी वृक्षवल्लीला पसंती दिलेली आहे.  सर्वांनी आवर्जून एकदातरी भेट द्यावी व भेट देणाऱ्यांनी पुन्हा पुन्हा भेट द्यायला हवीच! असे वाटणारे चिपळूण शहरापासून  ८ किमी अंतरावर असणारे गुहागर रोडवरील वृक्षवल्ली हे कृषी पर्यटन केंद्र आहे. हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे केंद्र बनत आहे हे निश्चितच! www.vrukshavalliresort.com

कृषी पर्यटन केंद्र : वृक्षवल्ली

Image
                     कृषी पर्यटन केंद्र : वृक्षवल्ली  कोकण म्हणजे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार हक्काने त्यांना बोलावणार डेस्टिनेशन. कोकणची वृक्षवल्ली व निसर्ग यांच्या प्रेमात पर्यटक असतात... शहरी धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या असंख्य पर्यटकांसाठी वृक्षवल्ली म्हणजे नवसंजीवनच. निसर्गाचा मनमुराद आनंद व तोही शहरी सुख सोयींचा अनुभव देऊन हे हि वृक्षवल्लीने शक्य केलय. पर्यटनाबरोबरच ग्रामीण जीवन , शेती संस्कृती , घरगुती पध्दतीचे तसेच चुलीवरील जेवण , कोकणी व मालवणी जेवणाचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो. पर्यटकांना राहण्यासाठी स्वतंत्र रूम्स व डोरमेट्री आहे. त्याचबरोबर आधुनिक सुविधा म्हणजे फ्री वाय/ फाय देखील आहे.  पर्यटकांच्या करमणुकीसाठी जंगल सफारी , रैनडान्स, वाॅटरफाॅल पूल, इंडोर व आउटडोर गेम्स , अॅस्ट्रोनाॅमिकल टेलीस्कोप, अॅम्युजमेंट पार्क, संगीत , तसेच लॉन , मल्टीपरपोज हॉल, शेती उप्तादने देखील आहेत. शहरी भागात बघायला न मिळनारे प्राणी,पक्षी,फळे,फुले या ठिकाणी बघण्याची संधी मिळते. लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी देखील आहेत. त्या...

vrukshavalli agrp tourism

Image
HOME ABOUT RESORT ACCOMMODATION PHOTO GALLERY ATTRACTIONS CONTACT US LUXURIOUS STAY AYURVED & MEDITATION SPECIAL MALVANI FOOD GAMES & RECREATION Arrival Date Departure Date Room Type DOUBLE BED + 2 Extra DOUBLE BED + 3 Extra DORMITORY 20 + 10 Extra  Adults 1 Adult 2 Adult 3 Adult 4 Adult 5 Adult 5 Adult + 10 Adult + 20 Adult + WELCOME TO VRUKSHAVALLI RESORT ” VRUKSHAVALLI”is the best agro tourism destination in Konkan, Maharashtra. It is the right gateway of tourism on Mumbai –Goa highway. “VRUKSHAVALLI” as the name suggests … Destination of relaxation, tourism surrounded by ample trees, creepers and beautiful scenery and well maintained lawn. Lush greenness surrounding gives positive energy and new zeal to tourist. Revered sant tukaram maharaj (17 th  century poet –saint) was nature lover. He had prepared one poem ...